Ration Card new update 2026 : राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक वितरण संस्थेत (PDS) महत्त्वाचा बदल करत राशन कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे अन्न व उपभोक्ता संस्थान विभागाच्या नियमानुसार राशन मध्ये गव्हाचे प्रमाण वाढण्यात आले असून तांदुळाच्या प्रमाणात मात्र कापत काढण्यात आली आहे दैनिक जागरण मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या निर्णयाचा थेट लाभ जिल्ह्यातील एक लाख 11 हजार 245 राशन कार्ड धारकांना मिळत आहे
(PHH) लाभार्थ्यांना गव्हाचा फायदा
प्राधान्य कुटुंब (PHH) राशन कार्ड धारकांना यापूर्वी प्रति सदस्य 1 किलो गहू आणि तांदूळ दिला जात होता आता नव्या नियमानुसार आता प्रति सदस्य 2 किलो गहू मिळणार आहे मात्र त्याची वेळी तांदळाचे प्रमाण 4 किलो वरून 3 किलो इतके कमी करण्यात आले आहे म्हणजे गहू दुप्पट झाला असला तरी तांदळात 1 किलोची कापड आहे
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी मोठा बद्दल
अन्न योजना अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही अन्न-धान्याच्या प्रमाणात मोठा बदल करण्यात आला आहे पूर्वी प्रति कार्ड 7 किलो गहू आणि 28 किलो तांदूळ दिला जात होता आता नव्या नियमानुसार 4 किलो गहू दिला जाणार आहे असून तांदळाचे प्रमाण 28 किलोवरून 21 किलो करण्यात आले आहे जिल्ह्यात सध्या 16 हजार 367 आत्यादाय लाभार्थी आणि 94 हजार 878 याचेच लाभार्थी आहेत
नववर्षापासून अंमलबजावणी
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले की ही नवीन व्यवस्था नव-वर्षाच्या या महिन्यापासूनच लागू करण्यात आली आहे या आधीच व्यवस्थेमध्ये तांदळाचे प्रमाण अधिक आणि गव्हाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला होता गहू हा मुख्य अन्न घटक असलेले कुटुंबासाठी हा बदल विशेष फायदेशीर ठरत आहे दुकानदारांना अन्नधान्याचे आवटन पूर्ण करण्यात आले असून सुधारित प्रमाणानुसार राशन वितरण सुरू आहे
लाभार्थ्याच्या संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान काही लाभार्थ्यांनी या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत राशन दुकानदार कार्डधारकांना रीना देवी, मनोज कुमार, रोशन कुमार, आणि सोनू कुमार यांनी सांगितले की गव्हाचे प्रमाण दुप्पट झाल्यामुळे समाधान आहे मात्र तांदळाचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे अनेक कुटुंबांमध्ये तांदूळ हा मुख्य अन्न घटक असल्यामुळे तसेच प्रमाण कमी होणे नुकसान कारण असू शकते असे मत लाभार्थ्यांनी मांडले आहे
संतुलित निर्णयाची अपेक्षा
एकूण पाहता सरकारचा हा निर्णयगहू वापरणाऱ्या या कुटुंबासाठी दिलासादायक आहे असला तरी तांदळावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी आर्थिक अडचणीचा ठरू शकतो भविष्यात लाभार्थ्याच्या गरजा आणि आहाराच्या सवयी लक्षात घेऊन अधिक संतुलित निर्णय घ्यावा यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे





