किसान विकास पत्र (KVP) 7.5% व्याजदरसह 100% सुरक्षित गुंतवणूक पर्याय

आजच्या काळामध्ये जेव्हा शेअर बाजारातील सतत चढ-उतार सुरू असतात आणि एक लोक आपल्या गुंतवणुकीबाबत संभ्रमात असतात अशा वेळामध्ये प्रत्येक गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय शोधा मध्ये असतात जर तुम्हाला ही तुमची कष्टाची कमाई पूर्णपणे सुरक्षित ठेवून ठराविक काळामध्ये दुप्पट करायचे असेल तर पोस्ट ऑफिस ची किसान विकास पत्र (KVP) योजना खास तुमच्याकरिता एक उत्तम पर्याय ठरू शकेल केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना गुंतवणुकीवर शंभर टक्के सरकारी हमी देत आहे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय किसान विकास पत्र फिक्सड इन्कम सेविंग स्कीम (Fixed Income Saving Scheme) म्हणून ओळखले जात आहे

जी पोस्ट ऑफिस च्या माध्यमांमधून चालवली जात असून या योजनेत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवलेली रक्कम एका ठराविक कालावधीनंतर आपोआप दुप्पट होते म्हणूनच त्यांना जोखीम पासून दूर राहा गॅरंटी परतावा हवा असतो अशा लोकांमध्ये ही योजना विशेष लोकप्रिय ठरू शकते 7.5 टक्के वार्षिक व्याज आणि परतावा सध्या यामध्ये किसान विकास पत्रा वर 7.5 टक्के वार्षिक चक्रवाढव्याज दिला जात असून या व्याजदराने नुसार गुंतवलेले रक्कम एकशे पंधरा महिने म्हणजेच सुमारे 9 वर्ष सात महिन्यात दुप्पट होता हे उदाहरण जर एखाद्या गुंतवणूकदाराने किसान विकास पत्र मध्ये एक लाख रुपयाचे तनु केली तर मुदत पूर्ण झाल्यावर त्याला 2 लाख रुपये मिळतील विशेष म्हणजे लहान गुंतवणूकदारांना देखील

या योजनेमध्ये सहजपणे गुंतवलेले सुरू करू शकतात किसान विकास पत्र मध्ये किमान 1 हजार रुपये गुंतवणूक करता येऊ शकते तर कमाल गुंतवणूक साठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही गुंतवणूकदार आपल्या इच्छेनुसार सिंगल काउंट किंवा जॉइंट अकाउंट च्या माध्यमांमधून गुंतवणूक करु शकते पालघर पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने देखील (KVP) खाते उघडून शकतात यामुळे भविष्या मधील गरजांसाठी सुरक्षित तयार करता येतो

KVP-योजनेमध्ये इतर फायदे आणि मुख्य अटी

या योजनेचे अनेक अतिरिक्त मध्ये देखील आहेत के वी पी वर 100 टक्के सरकारी हमी मिळत असल्याने गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते गुंतवणूक भासल्यास ती प्रमाणपत्राच्या आधारे बँकेकडून कर्ज देखील घेता येते याशिवाय हे खातं एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये ट्रान्सफर करण्याची आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे तसेच पैसे काढण्याची सुविधा विकास पत्र ही जर दीर्घकालीन योजना असली तरी ही अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही अटींसह योजनेत यातून अशांत किंवा पूर्ण पैसे काढता येतात गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहेच मात्र KVP वर मिळणारे व्याज करपात्र असतं म्हणजेच त्यावर आयकर चे नियम लागू होतात

Leave a Comment