महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय मॉन्सून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम

बांगलादेश मधील उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये मॉन्सून चा मुक्काम लाभला आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होणार असून यामुळे किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी मोन्सून राज्याचा निरोप घेण्याची शक्यता नाही राज्याच्या हवामान अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यांमधील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस शक्यता आहे

जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल कमी दाबाच्या पट्ट्याचा अभाव 23 तारखेचा जाणवण्याची शक्यता आहे या दिवशी विदर्भात आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या सागराकडे बागांमध्ये दुपारनंतर पावसाचा वाढ होण्याची शक्यता आहे 27 तारखेला विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातीलच काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आज राज्यातील पश्चिम बांग्लादेश मध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो या दृष्टीने शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा तसेच कोकण खान्देश मध्य महाराष्ट्र विविध ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांचे वादळी वारा पासून आणि पावसापासून संरक्षण करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे दिले आहे मुंबई

Leave a Comment