शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी यंदाचा, खरीप हंगाम सुरू झालाय आणि या काळात, शेतकऱ्यांना 47 लाख टन खत आवश्यक मात्र, सद्यस्थितीमध्ये केवळ 26 लाख टन इतकच खत, उपलब्ध आहे खतांचा तुटवडा भासू शकतो,
म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा, करून ठेवलाय आणि त्यातच तीन मिश्र, खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गेल्या, वर्षी पेक्षा यंदा 200 ते अडीश रुपयांनी, वाढली युरिया आणि डीएपीला केंद्र शासनाच, अनुदान आहे
आणि असं असल्याने त्या दोन्ही, खतांच्या किम किमतीही स्थिर आहे तर, बाकीच्या मिश्र खतांच्या किंमती, वधारल्यात तर खताचा प्रकार आपण पाहतोय आणि, आधी ज्या खताची किंमत 1450 रुपये होती ती, आता 1750 रुपये 1232 16 या खताची आधी, किंमत 1450 होती ती 1750 तर 15 15 या, खताची आधी किंमत 1470 होती आणि आता 1750
