खरीप पिक विमा 2025 धाराशिव 2020 आणि आंबिया बहार 2024 शेतकऱ्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

शेतकरी बांधवांना मध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे खरीप पिक विमा 2025 खात्यात कधी जमा होणार धाराशिव जिल्ह्याचा 2020 चा पिक विमा कधी मिळणार तसेच 2024 च्या खरीप पिक विमा आणि आंबिया बहराचे पैसे वाटप सुरू झाले आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत की खरीप हंगामातील पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झालेले आहेत याचा संपूर्ण आधी जिल्हास्तरावर नंतर विभागीय स्तरावर आणि शेवटी

राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात आला आहे त्यानं डाटा संबंधित पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे आता या डाटाच्या आधारे ईल्ड बेस आणि तंत्रज्ञानाधारित भाराकान Technology Based Assessment करण्यात येते ही कॅल्क्युलेशन प्रक्रिया साधारणपणे 10 ते 15 जानेवारी पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होती काही ठिकाणी ही प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजुन सर्वत्र पूर्ण झालेली नाही सध्या सोशल मीडियावर 2025 चा पिक विमा खात्यात जमा झाला अशा अफवा मोठ्या प्रमाणात फिरत आहेत

मात्र वास्तव पाहता 2025 सहकारी पीक विम्याचे प्रत्यक्षात वाटप अद्याप सुरू झालेले नाही कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पीक पी एम एफ बी वाय PMFBY (PMFBY) पोर्टल किंवा मोबाईल ॲप वर मंजुरी रक्कम दिसू लागली त्यानंतर काही कालावधीतच फक्त प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होतील

दरम्यान 2024 खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासारख्या पिकांचे जे काही ईल्ड बेस वैयक्तिक क्लेम किंवा पोस्ट हार्वेस्ट प्लॅन मंजूर झाले होते त्याचे पैसे गेल्या काही दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर अंबिया बहर 2024 बाबतही सकारात्मक बातमी आहे अनेक जिल्ह्यांमध्ये हा विमा मंजूर झालेला असून हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी 15 जानेवारीपासून पैसे जमा होतील असे स्पष्ट केले होते

त्यानुसार काही ठिकाणी आंबिया बहार चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट होत आहेत मित्रांनो 2025 खरीप पिक विमा बाबत सांगायचे झाल्यास मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन या पिकाचे सध्या अंतिम टप्प्यात आहेत मात्र तूर आणि कापूस या पिकांचे पीक कापणी प्रयोग अजूनही सुरू झाल्याचे असल्याचे त्यांना विमा फेब्रुवारी मार्च पर्यंत लाभ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या PMFBY App अधिकृत पोर्टल किंवा व्हाट्सअप चॅटबोट पॉलिसी नंबर टाकून माहिती तपस्वी तपासावी जेव्हा मंजूर रक्कम दिसेल तेव्हाच खात्यात पैसे येणार याची खात्री समजावी

मुद्दा येतो धाराशिव जिल्ह्याच्या 2020 च्या पीक विम्याचा यापूर्वी कोर्टात अडकलेले सुमारे 80 कोटी रुपयांची रक्कम व्याजासह जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे मात्र राज्य सरकारकडून देय असलेली 134 कोटी रुपये पूरक रक्कम अजूनही मिळालेली नाही ही रक्कम मिळाल्यास तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात विमा वितरीत होऊ शकतो पण विलंब झाल्यास किंवा प्रकरण कोर्टात गेले तर शेतकऱ्याचा पैसा पुन्हा अडकण्याची शक्यता आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जवळ आल्याने पिक विमा लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व डाटा आणि प्रक्रिया पूर्ण झालेल्या असल्याने आता चेंडू पूर्णपणे सरकारच्या हातात आहे

निष्कर्ष अफवांवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत PMFBY पोर्टलवर तुमच्या समोर मंजुरी रक्कम दिसत नाही तोपर्यंत संयम ठेवा खात्यात पैसे येण्याचा तो खरा संकेत आहे

शेतकरी बांधवांनी सजग माहिती तपासा आणि योग्य अपडेट ची वाट पहा धन्यवाद

Leave a Comment