मे महिन्यात पावसाची दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा जोमात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
पुणे मुंबई ठाणे छत्रपती संभाजी नगर सह तब्बल 30 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहे
आयएमडी ने दिलेल्या माहिती नुसार येत्या तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ वादळी वाऱ्यासह गर्जना आणि विजांच्या कडकडाटात अलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाचा तडका आणि उघडा वाढला होता मान्सूनची गती मंदावल्याने पावसाने उघडीप मिळाली होती मात्र आता पुन्हा हवामान बदलत असून राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत
कोणत्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे
- हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे
- म्हणजेच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि कोकण मध्य महाराष्ट्र पुणे नाशिक जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर
- मराठवाडा छत्रपती संभाजी नगर बीड जालना हिंगोली परभणी धाराशिव
- विदर्भ अकोला नागपूर अमरावती वर्धा यवतमाळ वाशीम बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा
पावसाच्या मागचे कारण तरी काय
सध्या गुजरातच्या वातावरणाच्या भागात बांगलादेश उत्तर भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हवामानात अस्थिरता असून त्याचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडतो अरबी समुद्र ते बांगला च्या उपसाघरामध्ये मान्सूनचा प्रवाह सध्या फिरवलेला असून पुढे सक्रिय याची प्रतीक्षा सुरू आहे
पाऊस कधी येऊ शकतो
पाऊस दुपारी किंवा संध्याकाळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता जास्त आहे सकाळी उन्हाचे दर्शन तर नंतर अचानक ढगाळ हवामान विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती होणार आहे काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकते शेतकऱ्यांसाठी सल्ला शेतकऱ्यांनी काढणे केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावेत उघड्यावर काम करताना त्याचा धोका टाळावा विजेचा कडकडाट च्या वेळी झाडांच्या खाली किंवा उघड्यावर थांबू नये