Pension Rule update : पेन्शन नियमात मोठा बदल केंद्र सरकारचा नवा निर्णय जाहीर

केंद्र सरकार 2025 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे बदल केली आहे या बदलाचा भविष्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम होईल भारत सरकारच्या या पावलाचा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल सरकारने 2025 मध्ये आता पर्यंत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे ते नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचे फायदे देत आहे निवृत्तीच्या तारखेपासून टेन्शन लागू करता यावी म्हणून सरकारने सर्व विभागांना निवृत्ती वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाइल्स 12 ते 15 महिने आधीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत

↗️ अटल पेन्शन योजना कशी सुरू करायची त्यात किती पैसे मिळते पहा

↗️ पीएम किसान नवीन नोंदणी कशी करायची पहा

↗️ शेतकऱ्यांवर पावसाचे संकट पुन्हा

↗️ पिक विमा सातबारावर आला की नाही पहा

↗️ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

तर पूर्वी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लागू होण्यास वेळ लागत असे अनेक वर्षापासून केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेंशन प्रणाली अंतर्गत पेन्शन मिळत आहे NPS अंतर्गत पेन्शन बाजारातील चढ-उताराचा अधीन होते त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यातील असुरक्षित वाट लागले सरकारने एप्रिल 2025 मध्ये एका नवीन एकत्र पेन्शन योजना सुरू करू नये इतिहासिक बदल केला आहे ही नवी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली यांचे एकत्रीकरण तयार करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल

नवीन पेन्शन योजना अंतर्गत 25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याच्या त्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या 50 टक्के पेन्शन मिळेल शिवाय दहा वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान मासिक 10 हजार रुपये पेन्शन मिळेल केंद्र सरकारने या वर्षी दोन महागाई भत्ते जाहीर केले आहेत आतापर्यंत सरकारने महागाई भत्त्यात 10 टक्के वाढ केली याचा अर्थ असा की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 58 टक्के वर पोहोचला आहे त्याचा थेट फायदा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होणार आहे

Leave a Comment