मित्रांनो राज्यातील, पशुपालक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक, महत्त्वाची अशी योजना म्हणजे वैरण व,Pashupalan anudan पशुखाद्य कार्यक्रम आणि याच योजनेमध्ये, काही महत्त्वपूर्ण असे बदल करून नवीन, मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेतील अटी, शरती मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर, 20 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला, आहे
ज्याच्या माध्यमातून आता राज्यामध्ये, चारा उत्पादन कार्यक्रम ही योजना, राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे., मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना चारा, उत्पादनासाठी एकरी 4000 रुपये 100 टक्के, अनुदानावरती अनुदान दिलं जात होतं मात्र, चाऱ्याचे होत असलेली तूट आणि शेतकऱ्यांना, चाऱ्याची असलेली गरज या सर्व बाबींचा, विचार करून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी, देण्यात आलेली आहे.
मित्रांनो याच्या, संदर्भातील शासन निर्णय आपण पाहू शकता., दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ पशुधानास, पुरेशा प्रमाणात पौष्टिक चारा देणं ही, प्राथमिक गरज आहे आणि दुधाचे उत्पन्न, वाढवण्यासाठी चाऱ्याची तूट कमी करणं हा, देखील या योजनेचा मुख्य भाग आहे आणि, याच्याचसाठी आता शेतकऱ्यांच्या शेतावरती, वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन पण वैरण, बियाणे वाटप कार्यक्रमाऐवजी चारा उत्पादन, कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम 202526, पासून 20 28 29 पर्यंत राबवण्यासाठी मंजुरी, देण्यात आलेली आहे.
या योजनेच स्वरूप आपण, पाहू शकता प्रति लाभार्थी एक हेक्टरच्या, मर्यादेमध्ये वैरण उत्पादन घेण्यासाठी, 100% अनुदानावरती रुपये 4000 रुपये एवढ्या, मर्यादेमध्ये वैराणीच्या बियाण्याच्या, ठोंबाचा पुरवठा करण्यात येणार आहे., याच्यामध्ये अटीशरती आपण पाहू शकता ज्या, लाभार्थ्यांकड भारत पशुधन प्रणाली किंवा, केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्देशित, केलेल्या प्रणालीवरती नोंद असलेली स्वतःची, तीन ते चार जनावर असणं गरजेच असणार आहे,
आणि अशा लाभार्थ्याला याच्यामध्ये, प्राधान्य दिलं जाईल. वैरण बियाण्याचा, पुरवठा करताना लाभार्थ्याकडे उत्पादनासाठी, स्वतःची शेत जमीन व सिंचनाची सुविधा असणं, गरजेचे आहे वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक, खत जिवाणू सर्वधक शेतकऱ्यां स्वतःच्या, खर्चाने खरेदी करायचेत सर्व प्रवर्गातील, शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे एका, लाभार्थ्याला एका आर्थिक वर्षात एकदाच लाभ, दिला जाणार आहे अर्थात हेक्टरी च ह000, रुपय मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष, या बियाण्याच्या वैरणीच्या ठोंबाचा पुरवठा, केला जाणार आहे.
अर्ज सुरू झाल्यावर आपल्याला माहिती दिली जाईल व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा आणि हा नंबर सेव कर 9850253015
अंमलबजावणी कशी केली, जाणार आहे तर याच्यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्याकडून, ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याचे अर्ज मागवले, जातील त्यांची लाभार्थ्याची लाभार्थ्याची, निवड केली जाईल या कार्यक्रमा अंतर्गत, ज्वारी मका बाजरी बरसीम लसूण घास, न्यूट्रीफीड इतर बियाणं तसेच नेपियर व, सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातीच्या ठोंबाच, वाटप करण्यात येईल वैरणीचे बियाण ठोंबाची, खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य, बियाणे महामंडळ महाबीज इतर शासकीय संस्था, पुण्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र, शेळीमडी विकास महामंडळ अशा प्रकारच्या, महामंडळाकडून करण्यात येईल वैरण, बियाण्याचे वाटप करण्यापूर्वी, लाभार्थ्यांना वैरण पिकाच्या लागवडी बाबत, मार्गदर्शन केल जाईल
वैरण बियाण वाटप, करताना हंगामानुसार वैरण पिकाची लागवड, निवड केली जाईल संबंधित जिल्ह्याचे जिल्हा, पशुसंवर्धन उपायुक्त ही योजना अंमलबजावणी, अधिकारी व अहरण अधिकारी सवितरण अधिकारी, म्हणून पाहणार आहेत या कार्यक्रमा अंतर्गत, उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वैरण, बियाण्यापासून जिल्ह्यात चारा उत्पादन, होऊन पशुधनाचे उत्पादकता वाढीस लागेल आणि, चारा टंचाई उद्भवणार नाही याची दक्षता, घेतली जाईल
चारा लागवड करण्यात आलेल्या, चारा पिकाच्या क्षेत्राचे लाभार्थी निहाय, जिओ टॅगिंगचे छायाचित्र हे पशुसंवर्धन, उपायुक्त कार्यालयामध्ये ठेवण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात, आलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या काही, महत्त्वाच्या बदलासह राज्यातील, पशुपालकांना आता प्रति हेक्टर 4000, रुपयाच्या मर्यादेमध्ये ्या चारा पिकांचे, ठोंबाच वितरण केल जाणार आहे मित्रांनो हा, जीआर आपण, महाराष्ट्रडॉटजीovडॉटin या संखेत, स्थळावरती पाहू शकता….