मान्सून ॲक्शन मोडवर राज्यात या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Rain Ativrushti update: नक्षत्र मौसमी अर्थात मान्सून वेगाने प्रगती करत आहे राज्यात रविवार दाखल झालेल्या मान्सून ने केवळ 24 तासात मुंबई पर्यंत धडक मारली आहे पुढील तीन ते पाच दिवसात मान्सून संपूर्ण राज्यात यातले अशी माहिती भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर एच डी सानप यांनी दिली दरम्यान कोकण महाराष्ट्र घाट परिसर या भागात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे

महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवसात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तविला आहे केरळ तसेच तळकोकणात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या माणसांनी केवळ 24 तासात पुण्यासह मुंबई धडक मारले आहे मान्सूनने रविवारी पुणे तसेच सोलापूर पर्यंतचा भाग व्यापला आहे मराठवाडा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये सध्या कोणती हि बदल संभवत नसल्याने पुढील दोन ते तीन दिवसात कोकण गोव्याचा मराठवाडा व मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून दरम्यान आरबिक समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या कोकण पुणे व सातारा जिल्ह्यात घाट परिसरात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवसात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी

येलो अलर्ट जारी अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सांगली सोलापूर बीड धाराशिव हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे तर विदर्भ पुढील पाच दिवसात हॅलो अलर्ट अलर्ट जारी करण्यात आला आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment