महाराष्ट्र शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागाच्या वतीने गळ युक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण आणि अंतर्गत गाळ काढण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 37 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे
तळोदा येथे तलाठी व ग्राम सेवकांच्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली तळोदा तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली जल साठ्याची पाणी क्षमता स्थापित करणे शेतीसाठी उपलब्ध करून देणे गाळ काढण्यास प्रोत्साहित करणे भूजल पुनर्भरना चालना देणे
आणि पुराचा संभावित धोका कमी करणे याच प्रकारे व विशिष्ट डोळ्यासमोर प्रशासनाकडून गाळ मुक्त गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात येत आहे या कार्यशाळा तील योजना कशा प्रकारे राबविण्यात यावर चर्चा करण्यात आली असून राज्यात तळोदा तालुक्यात पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत
ते पुनर्जीवित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे असे क्रांतीलालक्रांतीलाल टाटिया यांनी यावेळी म्हटले आहे तलाठी तलावातील गाळ उपसा केल्यास तेथे पाणी साठा वाढेल नाला खोलीकरण व रुंदीकरण यामुळे पावसाळ्यात विहीर बोरवेल चा विविध ठिकाणी पाणी साठा वाढणार आहे यामुळे पुढील काळात पाणी संकटाचा सामना करण्याची वेळ येणार नाही
तलाव साठलेला तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण करून काढलेला गाळ शेतात टाकला जाणार आहे पात्र शेतकऱ्यांसाठी अनुदान या योजनेत यंत्रसामग्री व अनुदान खर्च प्रशासन करणार आहे तलावात तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी यामध्ये विधवा अपंग आत्महत्याग्रस्त अत्यल्प भूधारक व आत्प भूधारक आसा प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे
अल्प एक ते दोन हेक्टर शेती असणारे शेतकरी जास्त जमीन असली तरी विधवा अपंग तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र असणार आहेत 37 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना गाळ काढण्यास प्रोत्साहित करण्याकरता अनुदान देण्यात येणार आहे