राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती व नुकसान भरपाईसाठी महत्त्वाचा आधार मानले जाते अवकाळी पाऊस गारपीट अतिवृष्टी व दुष्काळामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा पासून पीक विम्याच्या अटींमध्ये बदल केला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे
नव्या नियमाची सविस्तर माहिती
संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की नव्या नियमानुसार अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीची मदत पिकांची कापणी झाल्यानंतर मिळणार आहे म्हणजेच पीक उभा असतानाच नुकसान झालं तरी ही नुकसान भरपाई मिळण्यात आधीच पीक कापणी प्रयोग पार पाडल्या पाडणे आवश्यक आहे
याशिवाय पीक विम्याची नुकसान भरपाई एनडीआरएफ निकषानुसार निश्चित केले जाईल पूर्वी नुकसान झाल्यानंतर 25 टक्के आगाऊ मदत देण्याची पद्धत होती पण आता तो निकष बदलला असून संपूर्ण रक्कम कापणीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल
शासनाचा दावा अधिक पारदर्शक व नियमबद्ध प्रक्रिया
आयुक्तांनी स्पष्ट केले की या नव्या प्रक्रियेमुळे नुकसानीचे प्रत्यक्ष व अचूक मूल्यमापन करता येईल पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच नुकसानच ठरवल्याने योग्य रक्कम शेतकऱ्यांना मिळेल जुलै महिन्यापर्यंत च्या सर्व जिल्ह्याचा निधी प्राप्त झाला असून ऑगस्ट महिन्यातील काही जिल्हे वगळता उर्वरित निधी उपलब्ध झाला आहे यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू असून निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे पापळकर यांनी सांगितले
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
- KYC पूर्ण करा निधी थेट खात्यावर जमा होण्यासाठी केव्हा शेतकऱ्यांनी आपली केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे
- बँक खात्याशी माहिती अचूक आधार पॅन कार्ड मोबाईल नंबर खात्याशी जोडले आहेत का हे तपासा
- नुकसानीची नोंद अधिकृतरित्या करा नुकसान झाल्यानंतर स्थानिक कृषी कार्यालयाकडे तातडीने कळवा
- नियम समजून घ्या : पीक विम्याचे नवे निकष स्थानिक कार्यालयाकडून किंवा ऑनलाइन तपासा ( एबीपी माझा व्हिडिओ )
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
काही शेतकरी या बदललेला हवा आव्हानकारात्मक मानत आहे असे म्हणणे आहे की नुकसान झाल्यावर तातडीची मदत मिळाली नाही तर आर्थिक ताण वाढू शकतो तर काही जणांचे मत आहे की नुकसानीचे योग्य मूल्यमापन झाल्यानंतर प्रथम मिळाल्याने प्रक्रिया अधिक योग्य ठरते
निष्कष :
पीक विम्याचे नवे नियम शेतकऱ्यांसाठी सुरूवातीला थोडे खडक वाटू शकतात मात्र असा दावा आहे की ह्या पद्धतीमुळे न्याय व अचूक नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांनी वेळेवर या पूर्ण करून आपली कागदपत्रे व KYC ठेवल्यास निधी मिळण्यास अडथळा येणार नाही
- नुकसान भरपाई जाहीर आकडेवारी
- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- उज्वला गॅस योजना सबसिडी
- मुख्यमंत्री लाडकी बहीण KYC
- कांदा निर्यातीला प्रोत्साहन